tag:blogger.com,1999:blog-2161125501168226243.post3925412121738287432..comments2023-06-23T15:14:36.152+05:30Comments on मी अद्वैत: बडबड गीतAnonymoushttp://www.blogger.com/profile/00022014437485641433noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-2161125501168226243.post-83728577942383284332011-07-23T15:14:00.984+05:302011-07-23T15:14:00.984+05:30वास्तविक काय तर आजची पिढी खूपच पुढे निघून चालली आह...वास्तविक काय तर आजची पिढी खूपच पुढे निघून चालली आहे. तू दिलेल्या विकीच्या उदाहराचा पुरेपूर उपयोग होतो आहे हे समजायला, अद्वैत, खरतर हि गंभीर आणि आयुष्याच्या दगडात रुतलेली एक बरीच मोठ्ठी गोष्ट आहे. आजच विचार केला नाही तर उद्या आपल्या पाल्याचं आपण कसं पालन करणार आहोत हे माहिती नाही. लहान पण जेव्हा आपल्याला आठवते तेव्हा आठवते काही वावगे बोललोच तर लगेच कानशिलात आवाज निघायचा. आणि आज आई वडील स्वतः आपल्या लहानग्याने बोललेल्या वावग्या गोष्टीवर टाळ्या पिटतात. दात विचकवितात हे कितपत चांगले आहे. असो तू हे विचार मांडलेस आहेत ते अप्रअतिम आहे.Anonymoushttps://www.blogger.com/profile/13434631404874208245noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2161125501168226243.post-66133415263823494432011-06-29T12:38:51.285+05:302011-06-29T12:38:51.285+05:30मस्त लिहिले आहे...खरोखर आता विचार करण्याचीच वेळ आल...मस्त लिहिले आहे...खरोखर आता विचार करण्याचीच वेळ आली आहे...तुझ्या सारख्या तरुन मुलाने हा विचार नेमक्या शब्दात मांडला हेच कौतुकास्पद आहे...<br />सर्वाला कारनीभूत आहेत संस्कार...घराघरातुन त्याची गरज आहे..म्हनजे बाहेर किते ही प्रदुषित वातावरन असेल तरी आपले पाल्य त्यातुन निभावुन जावु शकेल ...हा विश्वास पालकांना वातेल मग.." पालवी "https://www.blogger.com/profile/17134546828047594858noreply@blogger.com