Monday, August 15, 2011

चर्चासत्राचे निमंत्रण!

नमस्कार,
सर्वप्रथम आपणांस व आपल्या समस्त परिवारास स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शु्भेच्छा!!
आज स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने मराठी कॉर्नरने एका चर्चासत्राचे आयोजन केले आहे. या चर्चासत्राचा विषय आहे:

"स्वातंत्र्य लढा आणि आज"



या विषयाबद्दल थोडक्यात:
१९४७ हे साल म्हणजे भारतिय इतिहासातले सर्वात महत्वाचे साल. असंख्य
देशबांधवांचे बलिदान, धाडस आणि कष्ट यामुळे भारत इंग्रजांच्या जुलमी
राजवटीपासून स्वतंत्र झाला. आज ६४ वर्षे उलटून गेली पण खरच आज आपण स्वतंत्र
आहोत?? भ्रष्टाचार, हिंसा, इत्यादी कित्येक रोगांनी ग्रासलेला हा देश खरच
स्वतंत्र आहे?

तुम्हाला काय वाटते हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे. लगेचच आपले विचार येथे
मांडा:

http://www.marathicorner.com/viewtopic.php?f=44&t=594

या विषयाला प्रतिक्रिया देण्यासाठी सर्वप्रथम "सदस्य प्रवेश" घेणे गरजेचे आहे.
त्यामुळे सर्वप्रथम आपण आपले Username आणि password वापरून मराठी कॉर्नरवर
Login व्हावे आणि मग वर दिलेल्या धाग्यावर जाऊन आपले मत मांडावे.

आपल्यासोबत इतरही सदस्य आपले विचार मांडतील आणि हळू हळू एकमेकांचे विचार वाचून
त्यांना उत्तर देऊन हे चर्चासत्र सफल होईल अशी आशा आम्ही करतो.

पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शु्भेच्छा आणि चर्चासत्राचे
आग्रहाचे निमंत्रण!
कळावे,

Ratings and Recommendations by outbrain

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...